आज भारतीय शेतीवर घोंघावणारे सर्वांत मोठे संकट कोणते असेल तर ते शेतीचे लहान लहान तुकड्यात होणारे विभाजन हे होय. उद्योग आणि विकासकामांसाठी मुळात मर्यादित असलेल्या शेती क्षेत्राचे अधिग्रहण चालू आहे. त्यातच विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचे तुकडे पडत आहेत. आज देशातील जवळपास ८० टक्के अल्प-अत्यल्प भूधारकांची शेती आर्थिकदृष्ट्या परवडणारी तर दूरच मात्र त्यातून कुटुंबाचा चरितार्थही व्यवस्थितContinue reading “गट शेती किफायतशीर शेती, सामूहिक शेती (Group Farming Marathi)”
Category Archives: Uncategorized
शेतात कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापराला परवानगी, मार्गदर्शक तत्त्वे नेमकी काय?
ड्रोन आता शेतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. ड्रोनमुळे मनुष्यबळाची आवश्यकता कमी होईल. तसेच पाण्याचे प्रमाण आणि रसायनांचा वापरही ड्रोनच्या वापरापेक्षा कमी होईल. देशातील शेतकरी शेतीसाठी ड्रोन वापरू शकतात. केंद्रीय कृषी मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ड्रोनच्या वापरासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी केली गेली आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांचा उपयोग ड्रोनद्वारे करता येईल. शेती, वनीकरण, पिकेContinue reading “शेतात कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापराला परवानगी, मार्गदर्शक तत्त्वे नेमकी काय?”
50 हजारांत सुरू करा ही शेती, एकदा लागवड करा अन् 3 वर्षांसाठी वार्षिक 5 लाख कमवा, जाणून घ्या सर्वकाही
कोरफड आम्ही औषधी गुणधर्म असलेल्या कोरफडबद्दल बोलत आहोत. कोरफडीचा वापर आजकाल औषधे आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातोय. अशा परिस्थितीत कोरफडीची मागणीही खूप वाढली आहे. म्हणून त्याची लागवड तुमच्या आर्थिक समस्या संपवू शकते. जर कोरोना संकटाच्यादरम्यान नोकरी गमावली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला अशा शेतीबद्दल सांगत आहोत, जेथे फक्त 50 हजारContinue reading “50 हजारांत सुरू करा ही शेती, एकदा लागवड करा अन् 3 वर्षांसाठी वार्षिक 5 लाख कमवा, जाणून घ्या सर्वकाही”
मिरचीवरील चुरडामुरडा व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना (Mirchi Rog)
महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये मिरचीचे पीक घेतले जाते. वाळलेल्या व हिरव्या मिरच्यासाठी साधारणतः जून ते मार्च या कालावधीत मिरचीचे पीक घेतले जाते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून मिरचीवरील बोकड्या/बुरहामुरडा (लिफ कल) हा रोग व पांढ-या माशीमुळे बहुतांश शैतक-यांचे पीक हातचे गेले. मोठ्या प्रमाणात फवारण्या करुनही चुरहामुरहा रोगाचे व पांढऱ्या माशीचे नियंत्रण होऊ शकले नाहीं मिरची पिकावर एवढ्याContinue reading “मिरचीवरील चुरडामुरडा व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना (Mirchi Rog)”
कोंबडी खत किती रासायनिक खतांना पर्याय ठरू शकते (Chicken Manure)
कोंबडी खत (Chicken Manure) सेंद्रिय खत असो वा पोल्ट्री खत वा पिकांची टाकाऊ पाने वा अवशेष असोत, त्यांचा वापर केल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते याचे महत्त्व आता शेतकऱ्यांना समजू लागले आहे. रासायनिक खतांच्या आणि पाण्याच्या बेसुमार वापराने आपल्या जमिनींची प्रत दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. आपण शेणखत आणि इतर सेंद्रिय खते वापरत असतो.Continue reading “कोंबडी खत किती रासायनिक खतांना पर्याय ठरू शकते (Chicken Manure)”
कापसाला भाव.. पण शेतातून होतेय कापसाची चोरी
भुरट्या चोरांनी अतिशय धुमाकूळ घातला असून शेतात वेचणी करून ठेवलेले कापसाचे गाठोडे चक्क चोरून गायब करण्याची घटना घडत आहे. पाल परिसरात काही दिवसांपासून शेतातील हंगाम काढणीच्या कामाला वेग आला आहे. भुईमूग, सोयाबीन, मका, ज्वारी व कापूस काढणीस शेतकरी धावपळ करत असून जेमतेम करून शेतातील हंगाम घरात आणण्याचा प्रयत्न बळीराजा करत आहे. आधीच सर्वच कामे एकत्रContinue reading “कापसाला भाव.. पण शेतातून होतेय कापसाची चोरी”
रब्बी ज्वारीची पेरणी (Jwari Lagvad Jwari Rog Sorghum)
ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे याचे उत्पादन व क्षेत्रही वाढले. खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते. जनावरांना उत्तम चारा देणारे हे पीक असल्यामुळे जनावरांवर अवलंबून असणारी ज्यांची शेती आहे तेथे ज्वारीचा पेरा अधिक केला जातो. सध्या जगभरात ज्वारीचे क्षेत्र भारतात पहिल्या क्रमांकाचे आहे, मात्र उत्पादनात आपला क्रमांक दुसरा आहे. रब्बी हंगामात घेतल्याContinue reading “रब्बी ज्वारीची पेरणी (Jwari Lagvad Jwari Rog Sorghum)”
गहू लागवड व त्यांचे व्यवस्थापन (Gahu Lagvad Gahu Rog)
गहू एक महत्त्वपूर्ण रबी धान्य आहे, ज्याची भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या जवळपास 3 टक्के भागीदारी आहे. यद्यपि येथे अनेक जाति आहेत जमीन गहू पिकासाठी चांगल्या निच-याची भारी आणि खोल जमिनीची निवड करा. हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे. जिरायत गहू ओलावा टिकवून धरणा-या भारी जमिनीतच घ्यावा.पेरणीची वेळ – जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी.Continue reading “गहू लागवड व त्यांचे व्यवस्थापन (Gahu Lagvad Gahu Rog) “
शेतात जाण्यास रस्ताच नाही ? मग असा करा अर्ज अन् मिळवा हक्काचा रस्ता
काळाच्या ओघात शेती व्यवसयात अमूलाग्र बदल झाला आहे. मात्र, आजही मुलभूत बाबींकडे दुर्लक्ष हे राहिलेले आहे. आता शेतात जाण्यास रस्ताच नसल्याच्या तक्रारी आपण सदैव ऐकत असतो. किंवा शेताच्या वाटेवरुन अनेकवेळा शेजाऱ्यांमध्ये भांडण-तंटेही होतात. एवढेच काय रस्ता नसल्याने शेतीकामासाठी वाहनदेखील शेतामध्ये येत नाही. ज्या प्रमाणात शेतामध्ये उत्पादन महत्वाचे आहे अगदी त्याप्रमाणेच शेत रस्ता देखील महत्वाचा आहे.Continue reading “शेतात जाण्यास रस्ताच नाही ? मग असा करा अर्ज अन् मिळवा हक्काचा रस्ता”
एकरी 16 क्विंटल हरभरा, नियोजन अन् योग्य पध्दतीने पेरणीने सहज शक्य (Harbhara Lagvad)
खरीप हंगामातील (Kharif Hangam) पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. (Marathwada) ऐन काढणीच्या प्रसंगीही परतीच्या पावसाने मराठवाड्यासह विदर्भात धुमाकूळ घातल्याने पिके अद्यापही पाण्यातच आहेत. मात्र, खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्याची संधी शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, यासाठी आवश्यक आहे ते नियोजन. हरभरा (Chickpeas) हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. पेरणीपासून काढणीपर्यंत योग्य नियोजन केलेContinue reading “एकरी 16 क्विंटल हरभरा, नियोजन अन् योग्य पध्दतीने पेरणीने सहज शक्य (Harbhara Lagvad)”